केरळमध्ये दोघा भावांच्या हत्येप्रकरणी २५ जणांना जन्मठेप

केरळमध्ये दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ! एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.

‘जमात-ए-इस्लामी’ने आतंकवादी याकूब मेमनला ठरवले ‘हुतात्मा’ !

केंद्र सरकारने अशा संघटनांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

३० वर्षांत ६० हून अधिक विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या माकपच्या नगरसेवकाला अटक

३० वर्षांत एकाही विद्यार्थिनीला याविषयी तक्रार करण्याचे धाडस होऊ शकले नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

केरळमधील संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी सरकारी अधिकारी बी. जिशाद यास अटक !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यासाठी कोणतेच सरकार काहीच करत नसल्याने आता राष्ट्रहितासाठी जनतेनेच वैध मार्गाने राष्ट्रव्यापी आंदोलने करून सरकारला तिच्यावर बंदी घालण्यास भाग पाडले पाहिजे !

पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे की, त्यांच्या विरोधात येथे कधीच चुकीचे घडलेले नाही ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायालयाने जे सांगितले, ते कधी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी सांगण्याचे धाडस करतील का ?

त्रिशूर (केरळ) येथील उत्सवातील चित्रफेर्‍यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राच्या वापराला काँग्रेस आणि माकप यांचा विरोध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा विरोध करणारे काँग्रेस आणि मापक राष्ट्रघातकीच होत !

भारताने ‘सनातन धर्मा’च्या सिद्धांतांना पुनरुज्जीवित करावे ! – केरळचे राज्यपाल आरिफ खान

हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे केले प्रतिपादन !

केरळमधील संघ पदाधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी पी.एफ्.आय. च्या आणखी ४ जणांना अटक

केरळमधील साम्यवादी सरकार कधीही पी.एफ्.आय.सारख्या जिहादी संघटनेच्या विरोधात बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करणार नाही ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनेच पुरावे गोळा करून स्वत:हून तिच्यावर बंदी घातली पाहिजे !

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

लक्षावधी हिंदूंनी आतापर्यंत धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला किंवा अन्य धर्म स्वीकारला; मात्र हिंदूंनी कधी त्यांना मारहाण केल्याचे ऐकिवात नाही;

माझी अटक ही मुख्यमंत्री विजयन् यांच्याकडून जिहाद्यांना रमझानची दिलेली भेट ! – माजी आमदार पी.सी. जॉर्ज

जो भारतावर प्रेम करत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीची, मग ती ख्रिस्ती, मुसलमान अथवा हिंदू असो, त्यांची मते मला नकोत आहेत. असे विधान केल्यामुळे मी धर्मांध कसा ठरू शकतोे ?