भारत देशात समान नागरी कायदा येईल ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक
भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!
भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!
राज्यात भाजपचे सरकार असतांना एका आमदाराला अशा प्रकारचे पाठलाग करून धमकावले जाते, हे पोलिसांना लज्जास्पद ! याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे !
१३ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील मंगळुरू येथे काही ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) धाडी टाकण्यात आल्या.
महाराष्ट्र, कर्नाटक यांसह लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेस ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला.
कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना राज्याच्या राजधानीत पोलीस इतके निष्क्रीय रहात असतील, तर ही हिंदूंसाठी धोक्याचीच घंटा आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! अशा निष्क्रीय पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !
तोंड आहे म्हणून बोलणारे काँग्रेसचे बालबुद्धी नेते राहुल गांधी ! राहुल गांधी यांचे रा.स्व. संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तुलनेत काय कर्तृत्व आहे, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या अशा विधानांकडे देशातील शेंबडे पोरही गांभीर्याने पहाणार नाही !
मदरशाजवळ वर्षातून दोन वेळा केली जाते पूजा !
मुसलमानांकडून विरोध
पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे; म्हणून सरकारनेही अवैध असणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ त्वरित रहित करावे !’’
२८ सप्टेंबरला ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने हॉटेल उदय भवन येथे ‘हलाल जिहाद’वर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र आणि हलाल जिहाद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या परिसंवादामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.