पंतप्रधान मोदी यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेचे घेतले दर्शन !  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी या वेळी ४८ सहस्र कोटी रुपांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले.  या वेळी त्यांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन द्वारकेचे ‘स्कूबा डायव्हिंग’द्वारे जाऊन दर्शन घेतले.

Heroin Seized From Veraval Port : वेरावळ (गुजरात) बंदरातून ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पकडण्यात येत असलेले अमली पदार्थ इतके आहे, तर न पकडण्यात आलेले किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

गुजरातमध्ये आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आली १०८ बेकायदेशीर थडगी !

सर्वत्र सक्षम यंत्रणा राबवून जर अतिक्रमण होऊच दिले जाणार नाही, एवढी सक्षम यंत्रणा भारतात निर्माण होणे आवश्यक !

Sabarkantha Muslim Mob Attack : साबरकांठा (गुजरात) येथे मुसलमानांच्या जमावाने हिंदु कुटुंबावर केलेल्या आक्रमणात १ जण ठार !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

श्रीरामाच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍या मुसलमानबहुल भागातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरद्वारे कारवाई !

जर अतिक्रमण झाले होते, तर आधीच त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? अतिक्रमण होत असतांना प्रशासन झोपले होते का ? हिंदूंवर आक्रमण झाल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार आहे का ?

Vadodara Acid Attack Cows : वडोदरा (गुजरात) येथे मुसलमान मुलांनी २ गायींवर फेकले आम्ल !

मुसलमान मुले अल्पवयीन असतांना अशी क्रूर कृत्ये करत असतील, तर ती मोठी झाल्यावर जिहादी कृत्येच करतील, हे वेगळे सांगायला नको !

भावनगर (गुजरात) येथे शिवणकाम करणार्‍या हिंदूवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण( Gujarat Muslims Attacked Hindus)

हिंदु प्रतिदिन ५ वेळा मोठमोठ्या भोंग्यांवरून अनेक दशके अजान ऐकत असतांना त्यांनी कधी अशा प्रकारचे आक्रमण कधीच कुणावर केले नाही.

(म्हणे) ‘आज कुत्र्यांचा (हिंदूंचा) काळ आहे, उद्या आमचा येईल !’ – जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान (MuftiSalman On Gyanvapi Pooja)

अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये करणार्‍या मुफ्तींच्या मुसक्या आवळ्या गेल्या पाहिजेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच धर्मांध मुसलमान नेत्यांवर आळा बसू शकतो !

Vadodara Procession Attacked : आज आमच्यासमोर येणार्‍या हिंदूंना ठार करणार, आम्ही हिंदूंना कापणार ! – धर्मांध मुसलमान

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान धमकी देत आक्रमणे करत असतील, तर यावरून आता हिंदूंना केवळ संघटित होणेच नाही, तर स्वरक्षणासाठी प्रशिक्षित होण्याचीही आवश्यकता आहे, हेच दिसून येते.

(म्हणे) ‘आमची वेळ येईल, तेव्हा तुमचा शिरच्छेद करू !’ – धर्मांध मुसलमान

श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !