भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधानंतरही चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधणार

भारत आणि बांगलादेश यांच्या विरोधाला चीन कोणतीही किंमत देत नाही, हेच त्याने दाखवून दिले आहे. चीन हे धरण बांधण्याचा विचारही करणार नाही एवढा धाक तो निर्माण करणार का ?

युद्धाची सिद्धता वाढवण्याचे चीनच्या राष्ट्रपतींचे सैन्याला आवाहन !

शी जिनपिंग यांच्या अशा आवाहनामुळे  येत्या १-२ वर्षांत जगाला तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! हे लक्षात घेता विशेषतः भारतीय सैन्याने आणि जनतेने युद्धसज्ज रहाण्याची आवश्यकता आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! 

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.

चीनचा शिनजियांगमधील उघूर मुसलमानांना नोकरीनिमित्त दुसर्‍या प्रांतात पाठवण्याचा प्रयत्न !

यामुळे शिनजियांगमधील मुसलमानांची संख्या न्यून होत आहे. बीबीसीने याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने दावा केला आहे की, याद्वारे उघूर मुसलमानांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा, तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(म्हणे) ‘पुराव्याविना करण्यात येणार्‍या आरोपांना कोणताच अर्थ नाही !’

गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्‍वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.

‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी चीनचा भारताला पाठिंबा !

‘ब्रिक्स’मध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग आहे.

गलवानमध्ये ठार झालेल्या चिनी सैनिकांच्या संख्येविषयी प्रश्‍न विचारणार्‍या तिघा चिनी पत्रकारांना अटक !

मानवाधिकारांचा ठेका घेतलेली अमेरिकी पॉप गायिका रिहाना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग या चिनी पत्रकारांविषयी आवाज उठवतील का ?

(म्हणे) ‘गलवान खोर्‍यातील संघर्षात आमचे ४ सैनिक मृत्यू पावले !’

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा अमेरिका, रशिया आणि अन्य देशांनी केला असतांना कालपर्यंत कुणीही ठार झाला नसल्याचा दावा करणार्‍या चीनची ही स्वीकृती म्हणजे साळसुदपणाच, हे वेगळे सांगायला नको !

उघूर नंतर आता उत्सुल मुसलमानांवर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा प्रयत्न

चीनने त्याच्या देशातील मुसलमानांवर कितीही नियंत्रण ठेवले, अत्याचार केले, तरी जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडणार नाही; मात्र भारतात मुसलमानंवरील खोट्या आक्रमणाच्या नावावरूनही हे देश थयथयाट करतील !

चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !

चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती येऊ शकते .