चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !
चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती येऊ शकते .
चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती येऊ शकते .
चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे.
चीन विश्वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
अन्वेषण करण्यास गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वुहान येथील प्रयोगशाळेतूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले होते.
एरव्ही जगात कुठेही जरी इस्लामच्या विरोधात काही झाले, तर इस्लाम खतरे में हैची आरोळी ठोकणारे चीनमध्ये त्यांच्यावर होणार्या अत्याचारांवर मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
चीनचे त्याच्या शेजारी असणार्या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !
विश्वासघातकी चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !
चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यावर चुनयिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या आईस्क्रीमच्या ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून खरेदी करणार्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
एक वर्षांनंतर वुहानमध्ये जाऊन या पथकाला काय सापडणार आहे ? चीनने यापूर्वीच कोरोनाविषयीच्या संक्रमणाचे सर्व पुरावे नष्ट केले असणार, हे लहान मुलही सांगील !