छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच मोगलांच्या दबावामुळे जे हिंदू पुढे मुसलमान झाले, त्यांचे परतणे चालू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्हा हिंदु बनवले होते. संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली. नेताजीराव महाराजांना सोडून कधी गेलेच नव्हते; पण एका खेळीत थोडी गडबड झाल्याने त्यांना मुसलमानांनी हाणून मारून बळजबरीने मुसलमान बनवले.
छत्रपती शिवरायांप्रमाणे संभाजी महाराजही भगवान शिवाचे निस्सीम भक्त होते. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा शिवाजी महाराजांच्या समवेत औरंगजेबाच्या समोर जावे लागले, तेव्हा काशी विश्वनाथ दर्शन करूनच ते आग्र्याला गेले होते.
(संदर्भ : संकेतस्थळ)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !