नारीचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज !
‘रांजेगावच्या पाटलाने गावातील महिलेवर बलात्कार केला. किशोर अवस्थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्याची (व्यक्तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.
‘रांजेगावच्या पाटलाने गावातील महिलेवर बलात्कार केला. किशोर अवस्थेतील शिवरायांनी या अपराधासाठी पाटलाला चौरंगा करण्याची (व्यक्तीचे हात-पाय छाटणे) शिक्षा केली.
‘जगाच्या इतिहासात ‘अपराजित सेनापती’ म्हणून श्रीमंत बाजीराव पेशवे (थोरले) हेे एकमेव सेनापती होते !’ – प्रा. मोहन शेटे, इतिहाससंशोधक, पुणे.
राजांच्या काळात सिंहासनाला महत्त्व असायचे; कारण न्यायदानासारखे महत्कार्य तेथूनच पार पडत असे. एका सिंहासनाच्या संदर्भात घडलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग येथे दिला आहे…..
‘छत्रपती शिवाजी महाराजांची ‘सर्वधर्मसमभावी’ अशी प्रतिमा जाणीवपूर्वक उभी केली जात आहे. केवळ धर्माचा विचार केल्यास ते सर्वधर्मसमभावी होते; मात्र राजकारणाचा विचार केल्यास शिवराय कट्टर हिंदुत्वनिष्ठ होते.’
शिवरायांनी स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना (शिवशके) चालू केली.
कार्य करतांना यश संपादन करायचे असल्याने पराभूतांचा आदर्श ठेवला जात नाही, तर विजयी विरांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवला जातो, हेच भारतभरातील संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्यामागील तत्त्व आहे.
संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वल आणि बलशाली केली !
अल्लाउद्दीन आनंदाने ओरडला, ‘‘आमचा विजय झाला. आता चितोडची महाराणी पद्मावती माझी आहे.’’ राजा मालदेव म्हणाला, ‘‘आता त्या कधीच मिळणार नाहीत; कारण . . . स्वतःचे जीवन कृतार्थ केले.’’
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्हा हिंदु बनवले होते. संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली.
‘बादशहा अकबराच्या समवेतच्या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव झाल्याने त्यांना सैनिकांसह अरण्यात जावे लागले. जवळ धनधान्य नाही. सुगावा लागल्यास मोगल येऊन पकडतील असे हालाखीचे दिवस नशिबी आले. त्यांच्यातील स्वाभिमान आणि देशप्रेम दर्शवणारा एक प्रसंग दिला आहे.