चीनने भारतीय प्रवाशांविषयी असाच निर्णय घेतल्याने भारताचे प्रत्युत्तर !

नवी देहली – भारत सरकारने ‘चिनी प्रवाशांना भारतात आणू नये’, असे अनौपचारिक निर्देश सर्व विमान वाहतूक आस्थापनांना दिले आहेत. नोव्हेंबर मासात चीनकडून भारतीय प्रवाशांच्या संदर्भात असाच निर्णय घेण्यात आल्याने भारताला त्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. (भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! – संपादक)
Don’t fly in Chinese nationals, Centre informally tells airlines https://t.co/8o59JeluAv via @TOIBusiness pic.twitter.com/bjyEPJtMMd
— The Times Of India (@timesofindia) December 28, 2020
China temporarily bars Indians from entering country over Covid concerns https://t.co/NXiYTfKE98 pic.twitter.com/TvuJV4tx45
— The Times Of India (@timesofindia) November 5, 2020
चीनने अनुमती देण्यास नकार दिल्यामुळे विविध चिनी बंदरांवर मोठ्या संख्येने भारतीय नागरिक अडकले आहेत. एवढेच नाही, तर चालक बदली करण्यासही नकार दिला जात आहे. यामुळे जहाजांवर कार्यरत असलेल्या जवळपास १ सहस्र ५०० भारतियांना याचा फटका बसला आहे; कारण ते घरी परतण्यास असमर्थ आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. (या भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक)
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim