नामांतराची आवश्यकता !
परकीय संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याची एकही संधी शासन आणि नागरिक यांनी सोडू नये ! हिंदू महारक्षा आघाडीने उपस्थित केलेले हे सूत्र देशभक्त गोमंतकीय आणि भाजप शासन उचलून धरेल अन् आणखी एक परकीय जोखड या भारतभूच्या अंगावरून दूर फेकले जाईल आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करील अशी आशा करूया !