नामांतराची आवश्‍यकता !

परकीय संस्‍कृतीच्‍या खुणा पुसून टाकण्‍याची एकही संधी शासन आणि नागरिक यांनी सोडू नये ! हिंदू महारक्षा आघाडीने उपस्‍थित केलेले हे सूत्र देशभक्‍त गोमंतकीय आणि भाजप शासन उचलून धरेल अन् आणखी एक परकीय जोखड या भारतभूच्‍या अंगावरून दूर फेकले जाईल आणि संस्‍कृती जोपासण्‍याचा प्रयत्न करील अशी आशा करूया !

फाळणीचा इतिहास !

हिंदूंचे आणि पर्यायाने देशाचे रक्षण कसे करावे लागले ? हे तरुणांच्‍या लक्षात येईल अन् ते आताच जागृत होऊन त्‍यासाठी प्रयत्न करतील. त्‍यातून हानी न्‍यून करता येईल. हेच शरद पवार यांच्‍यासारख्‍यांना नको आहे, त्‍यामुळेच ते याला विरोध करत आहेत.

अल्‍पसंख्‍यांक मंत्रालय बंद करा !

हिंदूबहुल देशात अल्‍पसंख्‍यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्‍याची वेळ आता आली आहे !

‘आठव्‍या श्रेणी’चे भारतीय हिंदू !

भारतीय लोकशाहीत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्‍द घुसडून ४७ वर्षे झाली. ‘आमच्‍याकडे जे काही ‘हिंदू’ म्‍हणून आहे, ते ‘धर्मांध’च असते, तर आभाळाखाली जे-जे अहिंदु म्‍हणून गणले जाते, त्‍यास ‘धर्मनिरपेक्ष’ या सुरेख नावाने प्रोत्‍साहन देण्‍यास आम्‍हाला अभिमान वाटतो..

हिंदु असण्‍याचे दुखणे !

कर्नाटकात ‘हिंदु’ शब्‍द उच्‍चारणे, हा घोर अपराध झाला आहे. राज्‍यातील मूडबिद्रे येथे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने आयोजित एका शाळेतील कार्यक्रमात ‘हिंदु जागरण वेदिके’च्‍या कार्यकर्त्‍या’ अशी एका महिलेची ओळख करून दिल्‍यामुळे..

शस्‍त्रविहीनतेचे षड्‍यंत्र !

हिंदूंच्‍या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्‍यांच्‍या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्‍ट करण्‍यात आला आहे.

विदेशात हिंदुत्‍वाचा जयघोष !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केंब्रिज विद्यापिठात कथावाचक मोरारी बापू यांच्‍या रामकथेच्‍या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्‍या कार्यक्रमात त्‍यांनी भाषणाचा प्रारंभ ‘जय सीयाराम’ असा जयघोष करून केला आणि सांगितले,

पाकमधील राजकीय गोंधळ !

पाकिस्‍तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्‍यावर राजकारणाचे स्‍वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्‍नाविना हाल झाले, तरी त्‍याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्‍यावर पाकिस्‍तानात नवा अध्‍याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.

सुराज्याच्या दिशेने…!

हिंदुद्वेष्ट्या नेहरू सरकारने या मातीशी एकरूप झालेली कुठलीच गोष्ट न स्वीकारता सर्व परकीय गोष्टींचा अंगीकार शासन आणि प्रशासन यांना करायला लावला. त्यामुळे भारताच्या सर्वाेत्तम कालगणनेतील ‘तिथी’ संस्कृतीचाही विसर पडला. सरकार सुराज्यासाठी प्रयत्न करत आहेच, ते अधिक वृद्धींगत होवोत, अशीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !