रात्रीचे जेवण पुष्कळ उशिरा ग्रहण का करू नये ?’

दिनचर्येतील एक अयोग्य कृती म्हणजे रात्री उशिरा जेवण ग्रहण करणे होय ! त्यामुळे सायंकाळी लवकर म्हणजे सूर्यास्तापूर्वी जर जेवण ग्रहण करण्याची एक कृती केली, तर वरील अनेक अडचणी आपोआप सुटतात.

वाढणार्‍या उष्‍णतेमध्‍ये थेट थंड लादी वा कडप्‍पा यांवर झोपणे योग्‍य कि अयोग्‍य ?

आसन न घेता थेट लादी किंवा कडप्‍प्‍यावर बसल्‍याने किंवा झोपल्‍याने मणके, पाठ, कंबर, मांड्या, पाय इत्‍यादींमध्‍ये वेदना होतात.

हिरड्या, जीभ आणि घसा यांना दातांएवढेच महत्त्व देऊन त्यांची काळजी कशी घ्यावी ?

अनेकांकडून गांभीर्याने दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली जाते, तेवढी हिरड्या, जीभ आणि घसा यांच्याविषयी न घेता त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने शरिराला उटणे लावण्‍याचे महत्त्व

उटणे हे केवळ दिवाळीच्‍या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्‍त कफ, चरबी आणि वजन अल्‍प करून त्‍वचेला आरोग्‍य संपन्‍न ठेवा !

रजोनिवृत्ती (स्‍त्रियांची मासिक पाळी बंद होणे) आणि त्‍यावरचे उपाय !

रजोनिवृत्तीपूर्वी, म्‍हणजे पाळीचा त्रास जाण्‍याच्‍या अगोदरचा  काही काळ, मग पाळी जाते, त्‍या वेळचा काळ आणि पाळी गेल्‍यानंतरचा काळ या कालावधीत स्‍त्रियांना असणारी चिंता ही अतीचिंता या स्‍वरूपात होत आहे.

‘व्‍हिटॅमिन डी’ अल्‍प असल्‍यास औषध घेण्‍यासह काय करावे ?

‘आरोग्‍य हे सूर्यदेवतेकडून प्राप्‍त होते’, असे सुवचन सर्वश्रृत आहे. यामुळे प्रतिकारशक्‍ती, बुद्धी, स्‍मृती आणि ऊर्जा प्राप्‍त होण्‍यासाठी सूर्यकिरणे त्‍वचेवर घेणे आवश्‍यक आहे.

पाव, बिस्कीट, टोस्ट आणि खारी, अनेकांचे खिसे भरी !

‘अनेकांना खारी, टोस्ट, बिस्कीट आणि पाव इत्यादी बेकरीमधील पदार्थ चहामध्ये बुडवून खाण्याची सवय असते. मुळात हे आपल्या भारतियांचे खाद्यच नाही ! ज्या ठिकाणी ताजे अन्न खायला मिळण्याची सोय नाही, अन्न शिजवण्यासाठी अग्नी आणि पाणी इत्यादी साधने नाहीत किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी…

वटवृक्षाचे आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने महत्त्व

वटवृक्ष हा केवळ महावृक्ष नव्‍हे, तर महौषध आहे. त्‍याची मुळे, खोडाची साल, चिक, अंकुर, पाने, फुले, फळे, पारंब्‍या इत्‍यादी कल्‍पतरूप्रमाणे नानाविध प्रकारे औषधांमध्‍ये उपयुक्‍त ठरते; पण निश्‍चितच योग्‍य पद्धतीने आणि वैद्यांच्‍या समादेशाने (सल्‍ल्‍याने) याचा उपयोग करावा.

कर्णपूरण (कानांत तेल घालणे)

‘पूर्वीच्‍या काळी आपल्‍या घरातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍ती लहान मुलांच्‍या कानांमध्‍ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून ‘कर्णपूरण’ म्‍हणजे कानांत तेल घालण्‍याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.

दूध किंवा न्‍याहारी अंघोळीपूर्वी न घेता अंघोळ झाल्‍यावरच का घ्‍यावेत ?

अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्‍ये वृद्धी करते. अंघोळ केल्‍याने अग्‍नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्‍हा न्‍याहारी करावी. त्‍यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्‍यानंतरच न्‍याहारी करावी. आयुर्वेदोक्‍त दिनचर्येचे पालन करावे !