सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांच्या बिकट परिस्थितीवरून उद्धव ठाकरे गटाची आंदोलनाची चेतावणी
सातत्याने उद्भवणार्या या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत नाही ! त्यामुळे प्रत्येक समस्येसाठी नागरिकांना आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !