न्यायालयाचा पक्षपातीपणा ? कि विशेष वागणूक ?
हिंदूबहुल देशात धर्मांधांना लोकशाहीच्या चारही स्तंभांकडून विशेष वागणूक दिली जाणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
हिंदूबहुल देशात धर्मांधांना लोकशाहीच्या चारही स्तंभांकडून विशेष वागणूक दिली जाणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
मग ती कोणत्याही धर्माची असो, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.
पीडितेच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली असून हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पुरावा आहे. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरतांना असे म्हटले आहे. हा नियम विशेषतः ‘पॉक्सो’ कायद्याच्या कार्यवाहीच्या वेळी लागू होतो.
वर्ष २००८ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतांना महागाईच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्य जवळपास १५० जणांना पोलिसांनी कह्यात घेतले होते,
ज्ञानवापी आणि शृंंगार गौरी प्रकरणातील ७ याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा न्यायालयाचा आदेश ! शृंगार गौरीच्या प्रकरणी वादी असणार्या लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी अर्ज करून ही मागणी केली होती.
वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली.
चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती खंडपिठाने आदेशाला स्थगिती देत आदेश रहित ठरवला आहे
नवीन १ सहस्र ६८० कोटी रुपये निधीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे स्थानांतर करू नये, असा आदेशही खंडपिठाने दिला आहे.
माझे आजोबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे सावरकरांची अपकीर्ती झाली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत. यासमवेतच एकत्र कुटुंब पद्धतीचा र्हास होत गेल्याने त्यांना घरातही चांगले संस्कार मिळाले नाहीत. त्यातून या समस्या निर्माण होत आहेत.’