पंजाब भारतापासून स्वतंत्र देश बनवण्यासाठी लंडन येथे खलिस्तानी संघटनेकडून जनमत संग्रह
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे !
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे !
मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल !
उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
लष्कर-ए-तोयबाकडून अशी धमकी ईद किंवा नाताळपूर्वी देण्यात येत नाही. यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच सिद्ध होते ! इस्लामी आतंकवाद्यांच्या विरोधात भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करत असतात !
गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया चालू असतांना अशा प्रकारची कारवाई कधीच झाली नाही, हे लक्षात घ्या !
‘धर्मनिरपेक्ष’ भारतात धर्माधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ कशासाठी हवी ?
आतंकवाद्यांना शिक्षा करून पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच देशभक्तांना वाटते !
राज्यघटना सर्वाेच्च असल्याचे आज वारंवार सांगितले जाते. तिची शपथ घेऊन प्रत्येक खासदार, पोलीस आणि समाज तिच्या रक्षणाचा दावा करतात; मात्र प्रत्यक्षात याचे महत्त्व राहिले आहे का ? गेल्या वर्षी राज्यसभेच्या अध्यक्षांनी कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाच्या खासदारांनी केलेल्या रेल्वे तिकीट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.
पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म आणि वार्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानवजातीचा धर्म एकच आहे’, असे मार्गदर्शन योगऋषी रामदेव बाबा यांनी येथे केले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना ‘अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा’, अशा धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.