तालिबानला आतंकवादी संघटनेच्या सूचीतून बाहेर काढण्याविषयी विचार करू ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन
असे झाल्यास, हा भारतासाठी धोकादायक निर्णय ठरेल ! त्यामुळे भारताचा ‘मित्रराष्ट्र’ असलेल्या रशियाला भारत यापासून परावृत्त करेल का ?
असे झाल्यास, हा भारतासाठी धोकादायक निर्णय ठरेल ! त्यामुळे भारताचा ‘मित्रराष्ट्र’ असलेल्या रशियाला भारत यापासून परावृत्त करेल का ?
बेरोजगारीच्या दुसर्या गटात उच्चशिक्षित आणि विशेषत: युवा वर्गाचा विचार करता येईल. मुळात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीही उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या भारतात अधिक आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले.
येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण अफगाणिस्तानमधील शिया मुसलमानांच्या एका मशिदीमध्ये नमाजपठणाच्या वेळी आत्मघाती बाँबस्फोटामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटनेच घेतले होते.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांची अमानवी कृत्ये पाहिल्यावरही संयुक्त राष्ट्र गप्प आहे. तो काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिल्यावरही गप्प होता. संयुक्त राष्ट्र हा विश्वाच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहे.
एकीकडे काश्मीरमध्ये सैन्य आतंकवाद्यांशी अहोरात्र लढत असतांना दुसरीकडे काश्मीरमधील प्रशासनात इतकी वर्षे आतंकवाद्यांचे पाठीराखे कार्यरत असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.
ब्रिटनमध्ये आतंकवादी आक्रमण
काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून आतंकवादी करत असलेल्या त्यांच्या हत्यांच्या विरोधात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर यवतमाळ येथील श्री दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.