ब्राह्मण समाजातील ७५ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा अल्प !

या समाजाची अवस्था बिकट असल्याचा प्रमुख निष्कर्ष समोर आला आहे. बहुतांश ब्राह्मणांना हक्काचे घर नाही. उपजीविकेच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाल्याने राज्यातील ४५ सहस्रपैकी २२ सहस्र खेड्यांत ब्राह्मणांची घरेच नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ८ शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड योजना लागू

शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्र) देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे.

ओडिशामध्ये मद्यपान आणि तंबाखू यांच्या सेवनात महिलांच्या संख्येत वाढ, तर पुरुषांच्या संख्येत घट ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

ज्या महिलांनी घरामध्ये संस्कार करायचे, त्याच व्यसन करत असतील, तर मुलांवर संस्कार कोण करणार ?

कोरोनावर मात केलेल्यांपैकी १ कोटी लोकांना मानसिक विकार

या लोकांना चिंता, निराशा, झोप न येणे आदी विकार झाले आहेत. ‘ही संख्या अधिक असू शकते’, असे वॉशिंग्टन विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञ अल् एली यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतात गेल्या ६ मासांत २ सहस्र ४३९ महिलांवर बलात्कार !

भारतात हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाकचा थयथयाट; मात्र स्वतःच्या प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प ! यावर जागतिक महिला आयोग, महिलांच्या संघटना, तसेच भारतातील महिला नेत्या का बोलत नाहीत ?

८८ टक्के महिला म्हणतात, किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय तात्काळ रहित करावा !

मद्याचे दुष्परिणाम जगजाहीर असतांनाही मद्य सहजरित्या उपलब्ध करून द्यायला निघालेल्या सरकारला महाराष्ट्रातील दारूबंदी विरोधात आंदोलने करणार्‍या महिलांच्या दुःखाची संवेदनशीलता जाणवणार का ?

जगातील फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आदी देशांमध्ये आहे शाळेत हिजाब घालण्यावर बंदी !

एरव्ही स्त्रीमुक्त आंदोलन करणार्‍या महिला संघटना हिजाबच्या विरोधात का बोलत नाहीत कि त्यांचे धर्मांधांविषयी बोलण्याचे धाडस होत नाही ?

वसई आणि विरार या शहरांतील अवैध गोमांस विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – अजिंक्य बगाडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

महानगरपालिकेकडून गुन्हे नोंद असलेल्या विक्रेत्यांना परवाने दिलेच कसे गेले ? हेही आयुक्तांनी स्पष्ट केले पाहिजे !

देशातील कारागृहांमध्ये विचाराधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ !

कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !

आर्थिक वाढीचा दर ८ ते ८.५ टक्के रहाण्याचा अंदाज ! – केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन्

आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.