ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांवर आज निर्णय

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण यांच्या संदर्भात झालेली सुनावणी अपूर्ण राहिल्याने यावर उद्या, ११ मे या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक !  

भारतात धार्मिकतेच्या आधारे भेदभाव होतो !

भारतात नाही, तर इस्लामी देशांत धार्मिकतेच्या आधारे भेदभावच नाही, तर वंशसंहार केला जातो, हे अमेरिकेतील संस्थांना दिसत नाही कि ते त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत ?

मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला ! – मुंबई पोलीस

मनसेच्या चेतावणीवर कारवाई करण्यापेक्षा पोलिसांनी कायमच कायद्यानुसार कारवाई करावी !

देशातील ८ शहरांत वर्ष २००५ ते २०१८ या काळात वायूप्रदूषणामुळे १ लाख लोकांचा मृत्यू !

एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार भारतात वर्ष २००५ ते २०१८ या काळात ८ शहरांमध्ये वायूप्रदूषणामुळे १ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आणि युरोपीय अंतराळ यंत्रणा यांच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे हा अभ्यास करण्यात आला.

‘द कश्मीर फाइल्स’च्या ‘विकिपीडिया’वरील पानाची साम्यवादी विचारसरणीच्या संपादकांकडून छेडछाड !

हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांची मजल कोणकोणत्या स्तरापर्यंत गेली आहे, याचे हे एक उदाहरण ! जर हिंदूंनी ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून त्यातून काही बोध घेतला नाही, तर त्यांचा विनाश निश्‍चित आहे, हे हिंदू कधी लक्षात घेणार ?

जगभरात कोरोना महामारीचे १ कोटी ८२ लाख बळी ! – संशोधन

जागतिक स्तरावर बळी पडलेल्या ५९ लाख या एकूण मृतांच्या संख्येपेक्षा तीन पटींनी अधिक लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे मत वॉशिंग्टन विद्यापिठातील संशोधकांच्या एका गटाने व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता घसरली !

कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली आहे का ? याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्रोतांच्या तपासणीत २९ ठिकाणच्या पाण्याचे नमुने अयोग्य

जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या एकूण ५ सहस्र ९४१ स्रोतांचे ३ सहस्र ७०५ महिलांच्या माध्यमातून पाण्याची तपासणी करण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.