
‘स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे एकटेपणासह नैराश्य आणि चिंता यांनी व्यक्ती ग्रासली जाते, असे अमेरिकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्मार्टफोनचे व्यसन आणि न्यूरॉलोजी या संदर्भातील संशोधन ‘न्यूरो रेग्युलेशन’ या जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार जे विद्यार्थी दिवसातील अधिकाधिक वेळ भ्रमणभाषच्या सहवासात असतात, त्यांना नैराश्य आणि एकाकीपणा यांची सवय लागते. भ्रमणभाषवर संदेश आला नसेल किंवा सूचना (नोटिफिकेशन्स) आली नसेल, तरीही भ्रमणभाष पाहिला जातो.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
‘सनातन क्रांती’ची नांदी !