वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत देशात २५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी आत्महत्या केल्या ! – केंद्र सरकार

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला मूलभूत गोष्टी न पुरवल्यामुळेच लोकांना आत्महत्या करावी लागत आहे, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद !

लावण्याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय करणार !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा आदेश

सेमी इंग्रजी माध्यम नको म्हणून सातारा येथे विद्यार्थिनीची आत्महत्या !

येथील नववीमध्ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यम नको; म्हणून रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ही गोष्ट समोर आली आहे.

तमिलनाडु की द्रमुक सरकार ने राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग को लावण्या की आत्महत्या के अन्वेषण में सहयोग करने से मना किया !

द्रमुक का हिन्दूद्वेष !

तमिळनाडू सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

तमिळनाडूतील कॉन्व्हेंट शाळेतील १२ वीची विद्यार्थिनी लावण्या हिचा धर्मांतरासाठी छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला तमिळनाडूतील द्रमुक सरकारने नकार दिला.

आत्महत्येच्या चौकशीत बाल अधिकार संरक्षण आयोगाला सहकार्य करण्यास तमिळनाडूच्या द्रमुक सरकारचा नकार !

कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण

पू. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी सेवक, वाहनचालक आणि काळजीवाहू सेविका यांना ६ वर्षांचा कारावास !

वर्ष २०१८ मध्ये पू. भय्यू महाराज यांनी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती.

अरियालूर (तमिळनाडू) येथे कॉन्व्हेंट शाळेच्या छळाला कंटाळून हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाववाले गप्प का ?
अशा घटनांच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !

आरक्षण रहित झालेच पाहिजे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

मराठा आरक्षण रहित केल्यामुळे नोकरी मिळाली नाही आणि या नैराश्याने अमर मोहिते या युवकाने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले. आत्महत्येला कारणीभूत असलेले आरक्षण रहित झालेच पाहिजे.

पुणे येथे अभियंत्याने नैराश्येतून आईची हत्या करून केली आत्महत्या !

मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! उच्चशिक्षणाच्या समवेत धर्मशिक्षण असेल, तरच जीवनात येणार्‍या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. यासाठी पालकांनी मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेणे अपेक्षित आहे.