पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिवशौर्य यात्रे’मुळे वातावरण शिवमय !

हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ‘शिवशौर्य यात्रे’च्या सिंधुदुर्ग परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. तेथून यात्रेचे बांदा, सावंतवाडी, कुडाळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन मालवण येथे सायंकाळी आगमन झाले.

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये २ गट पडल्याचे उघड

जिथे काँग्रेसमध्येच २ गट आहेत, तेथे २८ राजकीय पक्षांची ‘इंडिया’ आघाडी एकसंध असणे शक्य तरी आहे का ?

सिंधुदुर्ग ते मुंबई ‘शिवशौर्य यात्रा’ : उद्या दोडामार्ग येथून प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’

सिंधुदुर्ग किल्ल्यावर २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार

‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही ‘जागतिक पर्यटन वर्ष २०२३’ ची जागतिक संकल्पना (थीम) असून त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे.

यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण (सिंधुदुर्ग) किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी

यांत्रिक नौका, परप्रांतीय नौकाधारक आणि पारंपरिक मासेमार यांच्यात प्रतिवर्षी मासेमारीवरून वाद होत असतात. प्रतिवर्षीचा हा अनुभव असतांना मत्स्य विभागाचे प्रशासन त्यावर ठोस उपाययोजना का काढत नाही ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी परिसरातील शाळा दत्तक घेणार ! – विष्णु मोंडकर, अध्यक्ष, गाबीत फिशरमेन फेडरेशन

शासनाच्या धोरणानुसार किनारपट्टीच्या शाळा जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आल्या आणि या शाळांतून मासेमार समाजाला मिळणारे व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे बंद झाले. याचा दूरगामी परिणाम मासेमार समाजाच्या युवा पिढीवर झाला.

सिंधुदुर्ग : मद्याची अवैध वाहतूक, दोघांना अटक

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ?

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) शहरात भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात लहान मुलगा गंभीररित्या घायाळ

कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असेल ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !