समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.

श्रीरामनवमीच्या दिवशी घरीच राहून पूजा करा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येतील साधू-संतांचे आवाहन

वैदिक हिंदु धर्माची कालगणना सर्वश्रेष्ठ आहे !  – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती 

या व्याख्यानात ६४ धर्मप्रेमी युवक-युवती आणि त्यांचे २० पालक सहभागी झाले होते. उपस्थितांनी नववर्षारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करून हिंदु कालगणनेनुसार शुभेच्छा देणार, असा निर्धार करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला.

हिंदुद्वेषाचा घातक विषाणु !

हिंदुद्वेषी विषाणुवर मात करायची असेल, तर हिंदूंना संघटनरूपी लस घ्यावी लागेल. ही लस एकदा घेतली की, हिंदूंमधील प्रतिकारक्षमता रूपी एकीचे बळ वाढेल आणि मग असली घातक विषाणु आक्रमणे करण्याचा विचारही कुणी करू धजावणार नाही !

‘खरे संत कसे असतात आणि त्यांचा समाजाला होणारा लाभ’, याविषयी पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

ज्यांनी आपले वाईट केले, त्यांचेही भलेच करतात, तेच खरे संत असणे

रोगराई वाढून आखातात आग लागेल आणि युद्धे होतील !

संत गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाणी करून ठेवली आहे.

सध्याच्या शिक्षणात नैतिकमूल्यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता ! – श्री श्री १००८ श्री रामदयाल दास महाराज

हरिद्वार, १६ एप्रिल (वार्ता.) – पूर्वीच्या काळात सनातन संस्कृतीमध्ये वडील-मुलगा यांच्यामध्ये जे संबंध होते, ते आताच्या कलियुगात राहिलेले नाहीत. आजची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने त्यांना पालकांच्या विषयी स्वतःचे कर्तव्य काय आहे, हेही कळत नाही. पुढे हीच मुले आई-वडिलांना आश्रमात सोडून परदेशात निघून जातात. सध्या मुलांचे शिक्षण केवळ पैसे कमावण्यापुरते मर्यादित राहिले असून या शिक्षणात … Read more

विवेक

देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी

जैन धर्मियांसह सर्व साधू-संतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे ! – गुजराती समाज महासंघाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सर्व संसार यांचा त्याग करून धर्माची दीक्षा घेणार्‍या साधू, संत, साध्वी यांच्याकडे आधार कार्ड अथवा अन्य कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही.