मिग-२९ विमान दुर्घटनेतील दुसर्या वैमानिकाचा मृतदेह सापडला
आय.एन्.एस्. विक्रमादित्यवरून उड्डाण केल्यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात मिग-२९ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत २ पैकी एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.
आय.एन्.एस्. विक्रमादित्यवरून उड्डाण केल्यानंतर २६ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात मिग-२९ हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत २ पैकी एका वैमानिकाला वाचवण्यात यश आले होते.
सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.
आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या बाळू देशमुख जवानाचा गुदमरून मृत्यू झाला.
‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ?
भारतीय नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाला. ही घटना २६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले आहे, तर दुसर्याचा शोध घेतला जात आहे.
बंब उपलब्ध न झाल्याने शेतकर्यांचा ऊस जळाले याची भरपाई कोण देणार ? उद्या एखादे घर-दुकाने यांना आग लागल्यावर बंब नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ?
तालुक्यातील केळीचीवाडी, सांगवे येथे दुचाकी आणि रिक्शा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री आणि परशुराम अनंत पांचाळ हे दोघे जागीच ठार झाले
चि. सोहम् याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.
पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी महादेव कोळी समाजाचे आंदोलन
‘भारतातील परिवहन खात्याच्या प्रवासी बसची रचना आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बसमध्ये चढण्यासाठी ज्या पायर्या असतात, त्यांची उंची भूमीपासून अधिक असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढ-उतार करतांना होण्यार्या अपघातांचे प्रमाणही अधिक असते.