
हडपसर (पुणे) – केंद्र सरकारने असंघटित कामगारांना वार्यावर सोडले आहे. बांधकाम चालू असणार्या इमारतींमध्ये होणारे अपघात आणि दुर्घटना पाहिल्या असता असंघटित कामगारांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बांधकाम क्षेत्रात काम करणार्या मजुरांना पायाभूत सुविधा पुरवण्याचे दायित्व कंत्राटदारावर असते; मात्र या संदर्भातील महामंडळाची स्थापना ५ ते ६ वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले.
नीलम गोर्हे यांनी २२ जानेवारी या दिवशी दुपारी येथील ‘सीरम’च्या इमारतीची पहाणी केली. त्या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत