डोडा (जम्मू-काश्मीर) येथे बस दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर ३ बस एकत्र जात होत्या आणि त्या एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वेळी हा अपघात झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

Goa Rave Parties : वागातोर येथील अपघाताचा ‘रेव्ह पार्टी’शी संबंध असल्याचा स्थानिकांना संशय

स्थानिकांना ‘रेव्ह पार्ट्यां’ची आणि अमली पदार्थ व्यवहाराची माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस निष्क्रीय आहेत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना १५ सहस्र ते १ लाख रुपये मिळणार

अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्‍यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे !

उत्तरकाशीत बांधकाम चालू असलेला बोगदा कोसळल्याने ३६ कामगार अडकले !

ब्रह्मकमळ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव यांच्यामध्ये हा बोगदा बांधला जात आहे.

Surat Railway Station Stampede : सुरत रेल्वे स्थानकावरील गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू, तर ४ जण बेशुद्ध !

रेल्वे स्थानकावर सणांच्या वेळी, तसेच तीर्थयात्रेच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन का करत नाही ?

Kadamba Goa (Drunk-N-Drive) : प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा ‘कदंब’चा मद्यधुंद चालक निलंबित

निलंबित कदंब बसचालकाचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) रहित केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते एका पत्रकार परिषदेत संबोधित करत होते.

अपघातग्रस्त तरुणाला कुणीच साहाय्य न केल्याने त्याचा मृत्यू !

भारतियांमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नसल्यानेच अशा घटना आता घडू लागल्या आहेत. शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! पोलिसांनी साहाय्य करणार्‍यालाच गुन्हेगार समजण्याची मानसिकता पालटली, तर जनता साहाय्यासाठी पुढे येईल, हेही तितकेच सत्य आहे !

देशात वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये रस्ते अपघातात ११.७ टक्क्यांची वाढ !

शिरस्त्राण न घातल्याने ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू