‘राहुल पटेल’ नाव धारण करून धर्मांधाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला बलात्कार !
धर्मांतर करण्यासाठी युवतीवर दबाव टाकला !
बलपूर्वक नमाजपठण करायला लावले !
धर्मांतर करण्यासाठी युवतीवर दबाव टाकला !
बलपूर्वक नमाजपठण करायला लावले !
मुसलमानांना घर भाड्याने देण्यास नकार देणार्या हिंदूंना असहिष्णु ठरवणारे पुरोगामी आणि ‘सेक्युलर’ माध्यमे यावर काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !
पर्वरी (गोवा) येथे एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेवरून तिने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली उडी घेतली.
जर या प्रकरणात अवघ्या ४ मासांत निकाल लागणे शक्य आहे, तर अन्य प्रकरणांमध्ये निकाल लागण्यास वर्षानुवर्षे का लागतात ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो !
वर्ष २०१३ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या ८६ सहस्र ८०० इतकी होती, तर वर्ष २०१९ मध्ये ही संख्या २ लाख ९९ सहस्र ४७५ इतकी झाली. ‘कॅग’च्या अहवालानुसार या वाढत्या गुन्हेगारीमागे कारण आहे, पोलिसांकडे असलेल्या साधनसुविधांची कमतरता !
बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.
पीडित महिला ही वैद्यकीय सेवेसाठी गेली होती. त्यानंतर बसस्थानक परिसरातील निर्मनुष्य भागात या ४ संशयितांनी जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
अमेरिकेतीलही लोक मूकदर्शक राहून अशा घटनांचा विरोध करत नाहीत. यातून एकूणच समाज किती असंवेदनशील झाला आहे, याचा प्रत्यय येतो !
केवळ २.३ टक्के घटनांतील आरोपींना शिक्षा होणे हे अन्वेषणाचे अपयश समजायचे कि कायदे कमकुवत आहेत ?