सालसेत तालुक्यात खून, बलात्कार आणि चोर्या यांच्या प्रमाणात वाढ
कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ?
कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ?
सायबर गुन्ह्यांत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ !
राजा ठाकरे यांच्या हलगर्जीपणामुळे तडवी यांच्या गुन्ह्यातील आरोपी आधुनिक वैद्यांना जामीन मिळाला होता, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
अशा वासनांधांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे
नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या थांबवण्यासाठी बलात्कार करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !
सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला सुरक्षा कक्ष’ स्थापन करण्यात येणार असून याला ‘निर्भया पथक’ असे नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ?
हेमंत नगराळे म्हणाले की, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रसुद्धा कह्यात घेण्यात आले आहे. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत.
शिर्डीहून उल्हासनगर येथे आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.
बलात्कार पीडितेचा उपचाराच्या वेळी मृत्यू
बलात्कार करणार्यांना कठोर शिक्षा देऊन तिची कार्यवाही त्वरित केल्यासच गुन्हेगारांवर वचक बसेल.