अयोध्येत श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया
श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.
श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.
ज्या भाविकांनी हे दृश्य पाहिले ते स्वतःला भाग्यवान समजत आहेत. ‘आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण होता की, आम्ही रामाची मूर्ती आणि हनुमान यांचे दर्शन घेतले’, असे ते म्हणत होते.
डळमळीत झालेली आपली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत जाणार्या घटस्फोटांची संख्या, यामुळे आजची संस्कृती अधोगतीच्या दिशेने वाटचाल करिता असतांना श्रीरामाच्या नीतीनियमांचा पुरस्कार केल्यास आपल्या संस्कृतीला बळकटी आणण्याजोगी स्थिती देशांमध्ये निश्चित निर्माण होऊ शकते.
धर्मसम्राट करपात्रीस्वामी सुरू केलेले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेला त्याग हा सर्व हिंदूंना लक्षात राहावा या करिता वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी लिहिलेला लेख.
मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.
असे आहे, तर अधिवक्ता धवन यांना पोटशूळ का उठतो ? भारताचे इस्लामिस्तान व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे का ?
येथे प्रतिदिन १ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पुढील ६ महिन्यांत हा आकडा २ कोटींवर पोचेल.
एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे.
सांप्रत काळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आचरण, विचार, मार्गदर्शन आणि त्यांचे स्थूल अन् सूक्ष्म अवतारी कार्य यांतून ते श्रीरामच आहेत’, याची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही साधक घेत आहोत.
श्रीरामाच्या आशीर्वादानेच आपल्याला रामजन्मभूमी पुन्हा मिळवता आली आणि भव्य मंदिर बांधता आले. श्रीरामाने तेथे सूक्ष्म रूपातून हे कार्य सिद्धीस नेले.