‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे केलेले चित्रीकरण ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेद्वारे ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केले आहे.

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

ज्या प्रमाणे वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून सर्व समस्यांचे निराकरण केले. त्या प्रमाणे हिंदूंनीही श्रीरामाचा आदर्श ठेऊन संघटन केल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.

अयोध्येला गतवैभव प्राप्त करून देणारा सम्राट विक्रमादित्य !

अयोध्यानगरीची ७ मोक्षनगरींमध्ये गणना केली जाते. तिचे आध्यात्मिक महत्त्व, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी केलेले दैवी कार्य या लेखाद्वारे येथे देत आहोत. जेणेकरून रामभक्त वाचकांची प्रभु श्रीरामाविषयीची श्रद्धा वाढेल.         

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीतील सनातन संस्थेचा आध्यात्मिक सहभाग !

१५.१.२०२४ पासून सनातन संस्थेचे साधक ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा’, यासाठी प्रार्थना आणि अनुष्ठान करत आहेत.

अयोध्यानगरीत २२ जानेवारी या दिवशी सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला जाणार : श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा !

श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज !
ऐतिहासिक श्रीराममंदिराचेही होणार उद्घाटन !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा हिंदूंचा आत्मसन्मान !

‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.

श्रीराममंदिराकडून रामराज्याकडे !

५ ऑगस्ट २०२० या दिवशी एका महान कार्याला प्रारंभ झाला. अयोध्येमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिर पुनर्उभारणीचे महान कार्य चालू झाले.

५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला !

३० ऑक्टोबरला सकाळी कारसेवकांनी बाबरी ढाचावर चढून भगवा फडकावला. सुमारे ५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला.

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका येथे देत आहोत.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरच श्रीरामाचे मंदिर होण्यासाठी भक्तांनी केलेला त्याग !

श्री रामलला तंबूमध्ये असल्याने २३ वर्षे अविवाहित रहाणारे आणि चपला न घालणारे बिहारचे देबू दास, श्रीराममंदिर बांधेपर्यंत विवाह न करण्याची ३१ वर्षांपासून शपथ घेतलेले भोपाळ येथील भोजपाली बाबा, ३१ वर्षे मौनव्रत पाळणार्‍या धनबाद येथील सरस्वतीदेवी, ५०० वर्षे पगडी परिधान न करणारा सूर्यवंशी समाज !