अयोध्येमध्ये राहिलेले काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे ! – श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी

भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. अयोध्येमध्येही चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले.

पुणे येथे शेकडो गुंडांची पोलिसांकडून ओळख परेड !

पोलिसांना जर गुंड ठाऊक आहेत, तर त्यांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याची कारवाई ते का करत नाहीत ?

प्रभु रामचंद्र आणि सीतामाता यांची विटंबना करणार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी !

अभाविप, पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओला कचरा न जिरवणार्‍या आस्थापनांची होणार पडताळणी !

आस्थापनांची ७ दिवसांत पडताळणी करण्याचे आदेश विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले.

मर्दानी आणि शौर्याच्या खेळांनी ‘शिवजयंती’ साजरी करावी !

१९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेमध्ये बैठक झाली. या बैठकीस प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुणे येथील ‘माय कॉलेज खोज’ आस्थापनाच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद !

शिक्षणासाठी साहाय्य करण्याचे सांगून तिच्याकडून २ लाख ६ सहस्र रुपये घेण्यात आले. संशय आल्याने तिने चौकशी केली, तेव्हा ४-५ विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले.

पुणे येथे शेकडो गुंडांची पोलिसांकडून ओळख परेड !

पोलिसांना जर गुंड माहिती आहेत, तर त्यांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याची कारवाई ते का करत नाहीत ?

अल्पवयीन हिंदु युवतींचे धर्मांतर करणारे ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र’ बंद करा ! – हिंदू एकता आंदोलन

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

आळंदी येथे उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात ग्रंथ शोभायात्रा !

या यात्रेत पारंपरिक वेशभूषेत बालचमू, वारकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी यात्रेची सांगता झाली.

पुणे येथे अंत्यविधीसाठी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘गोकाष्ठा’चा वापर !

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोकाष्ठाचा उपयोग अंत्यविधीसाठी केल्यास वृक्षतोड थांबून, प्रदूषणही अल्प होईल. शहरातील स्मशानभूमीमध्ये गोकाष्ठाचा वापर करण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव ‘जय जिनेंद्र’ या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला दिला होता.