पेण (जिल्हा रायगड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची धर्मांधाकडून रंग लावून विटंबना !
केवळ क्षमायाचना नव्हे, तर महापुरुषांची विटंबना करणार्यांना कडक शासन व्हायला हवे, तरच अशा घटना थांबतील !
केवळ क्षमायाचना नव्हे, तर महापुरुषांची विटंबना करणार्यांना कडक शासन व्हायला हवे, तरच अशा घटना थांबतील !
दोघा विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे वापी (गुजरात) येथील सेंट मेरी शाळेच्या प्रशासनाने त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेले मुलांचे पालक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी विरोध केल्यावर प्रशासनाने क्षमा मागितली.
हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.
विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ?
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे.
गोव्यात आता ‘चित्रपट जिहाद’ला प्रारंभ झाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटविक्री दाबून ठेवणे आणि चित्रपटाला लोकांची पसंती नसल्याचा आभास निर्माण करणे, असा प्रकार गोव्यात चालू झाला आहे.
‘इक्रा आय.ए.एस्.’सारख्या हिंदुद्वेषी संस्था बुद्धीभेद करत असल्यामुळे भारतीय प्रशासनात बहुतांश हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे, हे लक्षात घ्या ! अशांवर सरकारने त्वरित कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
मूळात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अवैध बाधकामांवर कारवाई का करत नाही ?
सूरत महानगरपालिकेचे असे चित्र रेखाटण्याचे धाडस होतेच कसे ?
अन्य धर्मियांच्या पवित्र चिन्हांच्या संदर्भात असा प्रकार करण्याचे कुणाचे धाडस झाले असते का ?