प्रशासनाची गणेशोत्‍सवात भाविकांना विसर्जन करू न देण्‍याची बळजोरी का ?

वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने काहीही कृती केली जात नाही

नाग नदीच्या संवर्धनाच्या अध्यादेशात ‘नाग नदी प्रदूषण संवर्धन प्रकल्प’ असा अयोग्य उल्लेख !

शब्दांच्या अनेक चुका असलेले शासन आदेश ! शासन आदेशांमध्ये शब्दांच्या, व्याकरणाच्या अनेक चुका दिसून येतात, त्यामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ पालटतो, ते सुधारण्यासाठी सरकारने आधी प्रयत्न करावेत.

मंत्रालयातील पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तींच्या प्रदर्शनात ठेवल्या प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती !

‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !

‘पेपर कप’ हे प्लास्टिकच्या कपासारखेच विषारी ! – नवे संशोधन

फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्‍या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.

शेरीनाल्‍यातील दूषित पाणी पुन्‍हा कृष्‍णानदीत !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ‘शेरीनाल्‍याची समस्‍या’ ही सुटलेल्‍या प्रमुख समस्‍यांपैकी एक आहे. प्रत्‍येक वेळी ठराविक दिवसांनी शेरीनाल्‍याचे दूषित पाणी थेट कृष्‍णा नदीत मिसळते.

नेवासा (अहिल्‍यानगर) येथे प्रवरा नदीत पशूवधगृहातील रक्‍तमिश्रीत पाणी सोडल्‍याविषयी ११ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्‍याच्‍या मागणीसाठी उपोषण करावे लागणे लज्‍जास्‍पद !

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून उत्तर गोव्यात ‘रेव्ह पार्ट्यां’द्वारे ध्वनीप्रदूषण

पोलिसांचे साटेलोटे असल्याविना अशा प्रकारे न्यायालयाचा आदेश डावलून पार्ट्या होणे शक्य आहे का ? एकतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे क्लबवाल्यांशी साटेलोटे असल्याने पोलिसांवर दबाव आहे किंवा पोलीस लाचखोर आहेत, असेच म्हणावे लागेल.

वाडा (जिल्‍हा पालघर) येथे नाल्‍यात लाखो मृत माशांचा खच !

आस्‍थापनांमधून सोडण्‍यात येणार्‍या रसायनमिश्रीत पाण्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रशासन कधी जागे होणार ?

नेवासा शहरातून प्रवरा नदीत जाणार्‍या दूषित, रक्‍तमिश्रीत पाण्‍याविषयी ठोस कारवाई करावी ! – नागरिकांची मागणी

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?

दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्‍या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !

मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण ! दापोली, १० ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि खाडीचे पाणी यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. लोटे येथील सामायिक सांडपाणी प्रकल्प योजना (सीईटीपी) सक्षमपणे कार्यरत असतांनाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने … Read more