‘मी मंत्री सावेंचा पी.ए.’, मर्जीप्रमाणे गुन्‍हा नोंद करा !’

याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्‍हणाले की, संबंधित व्‍यक्‍ती माझी स्‍वीय साहाय्‍यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही.

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या खलिस्तानविरोधी शीख व्यक्तीला ठार मारण्याच्या धमक्या !

खलिस्तानचा उघडपणे विरोध करणारे शीख भारतातही अल्प प्रमाणात दिसून येत असतांना लंडनमध्ये अशा प्रकारचा विरोध करणार्‍या शीख व्यक्तीचे अभिनंदनच करायला हवे !

गोवा : केरी तपासणी नाक्यावर ११ लाख रुपये किमतीचे गोमांस कह्यात

पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी (रहाणारा पेडणे) याला कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या गोमांसाची किंमत अंदाजे ११ लाख रुपये आहे. गोरक्षकांना मिळते ती माहिती पोलिसांना मिळत नाही का ?

मुंबई येथे मराठी महिलेला घर नाकारणार्‍या सचिवाची पदावरून हकालपट्टी !

मराठीजनांवर केला जाणारा अन्याय, तसेच मराठी भाषेची सर्वत्र होणारी गळचेपी रोखण्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे !

नागपूर येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ !

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा ! 

तुंग (सांगली) येथे विलंबापर्यंत मिरवणुका काढणार्‍या ३ मंडळ अध्यक्षांवर गुन्हा नोंद !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली होती. त्यानुसारच विसर्जन करण्याच्या सूचनाही आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे.

प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

मिरज येथे ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय !

परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीत चालू असलेल्या ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे त्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा, असे सांगितले. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

हिंसक जमावापासून स्वसंरक्षण आणि नागरी संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना

‘भारतात अनेक वेळा जातीय दंगली, हिंसक आंदोलने, हिंदु-मुसलमान दंगली होतात. काही वेळा मोठा जमाव अन्य समाजाच्या घरांवर आक्रमणे करतो, तेव्हा त्याच्यापासून त्या घरातील लोकांना स्वत:चे रक्षण करणे कठीण जाते.

राजधानी देहलीत इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती !

इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) अनेक ठिकाणी छापे घातले जात आहेत.