गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ।
पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सकाळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक ‘गुरुलीला सत्संग’ घेतात. या सत्संगाविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहल गुब्याड यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.
पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सकाळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक ‘गुरुलीला सत्संग’ घेतात. या सत्संगाविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहल गुब्याड यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.
देवा, आला हा अज्ञानी जीव तव द्वारी । घेऊनी चरणी कृपा कर या जिवावरी ॥
वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने देवद आश्रमातील श्री. सुधाकर जोशीआजोबा यांनी दिलेल्या कवितारूपी सदिच्छा पुढे दिल्या आहेत.
भगवंताच्या प्रेमापुढे हरणं-जिंकणं शून्य असते ।
जिंकणारा तोच एक असतो, तो अजिंक्यच आहे ।
माझा भारत त्याचा आहे, तो भारत अजिंक्य ठरेल ।
हे भावमय भावसत्संगा ।
हे गुरुदेवांचे चैतन्य देणार्या महास्रोता ।
त्वरेने ये हे भावसत्संगा ॥ १ ॥
साधकांकडून साधनेसाठी तुटपुंजे प्रयत्न होत असले, तरी परात्पर गुरु डॉक्टर आणि आश्रमातील संत यांचे अस्तित्व अन् आश्रमातील चैतन्य यांमुळेच साधकांचे रक्षण होत आहे’, याची जाणीव मला झाली. त्या प्रसंगी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होतांना मला ‘संत’ या शब्दाची गुणवैशिष्ट्ये सांगणारी पुढील कविता सुचली.
गुरुदेव, कृतज्ञ हूं मैं आपके चरणों में ।
कितना किया आपने हमारे लिए ॥ १ ॥
मुझे अपना लिया ।
मुझे चरणों के पास लिया ॥ २ ॥