साधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

साधकांना आनंद देऊन त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे याच्याबद्द्ल विविध प्रसंगात साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांच्यातील गुणदर्शन !

गुरुदेवांचे सूक्ष्म स्तरावरील कार्य कैसे जाणती सकलजन ।

‘सनातन संस्थेच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या अनेकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अध्यात्मप्रसाराचे कार्य काही प्रमाणात ठाऊक झाले आहे. त्यांच्या स्थुलातील कार्याची व्याप्ती एवढी व्यापक आहे की, ती जाणून घेणेही अवघड आहे.

प्रतिकूल शारीरिक स्थितीतही संतपद ते सद्गुरुपद असा साधनेचा प्रवास जलद गतीने करणारे देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे !

​‘कार्तिक कृष्ण ६, शके १९३२ (२८.१०.२०१०) या दिवशी गुरुदेवांनी मला संत घोषित केले. संतपद ते सद्गुरुपद या प्रवासात केलेल्या सेवा आणि मला आलेल्या अनुभूती ….

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुदेव आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आपण ‘केवळ त्यांना आनंद देऊ शकतो’.

दळणवळण बंदीच्या कालावधीत अनुभवलेली सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रीती आणि कृपा !

अंतर्मनावर साधनेचे संस्कार करण्यासाठी माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनीच अधिक कष्ट घेतले आहेत आणि ते आजही अखंड साहाय्य (कृपावर्षाव) करतच आहेत. त्यांतील काही प्रसंग कृतज्ञतारूपाने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे . . .

‘कर्तेपणा कसा घालवायचा ?’, याविषयी संतांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यावर साधिकेने केलेले चिंतन

‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो.

साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी साधिकेने केलेले आत्मनिवेदन !

सद्गुरु राजेंद्रदादानी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी….

कु. मानसी प्रभु यांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या आढाव्यात शिकायला मिळालेली सूत्रे आणि देवाने करवून घेतलेले प्रयत्न !

कु. मानसी प्रभु यांचा आज कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.

स्वभावदोष-निर्मूलनाच्या दृष्टीकोनातून धर्मपालनाचे महत्त्व

षड्रिपू हे नैसर्गिक असल्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे शक्य नसले, तरी समाजव्यवस्था उत्तम रहावी, यासाठी ते धार्मिक आणि नैतिक संस्कारांनी आत्मनियंत्रणात ठेवता येतात. नैतिक मूल्ये आणि धर्म यांचे पालन केल्यामुळे समाजातील सर्वच घटकांमधील षड्रिपू नियंत्रित रहातात. त्यामुळे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे शक्य होते.

शबरीसारखी उत्कट भक्ती करून आणि स्वतःतील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करून श्रीरामनवमीला अंतरात रामराज्य अनुभवूया !

प.पू. गुरुदेवांनी साधकांना साधना करत असतांना ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि समाजात धर्माची पुनर्स्थापना करणे, म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे’ ही २ ध्येये दिली आहेत. त्यासाठी प.पू. गुरुदेव साधकांना दिशा देत आहेत. प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘हे हिंदु राष्ट्र आदर्श…