रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना श्री. अशोक दहातोंडे यांना स्वतःत जाणवलेले पालट

पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.

साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.

साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।

संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥

आली वर्ष २०२१ च्या ‘सनातन पंचांगा’ची सुवार्ता, मन आनंदी झाले आता ।

हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग । करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांची प्रक्रिया राबवतांना जाणवलेली सूत्रे

आपला मूळ स्वभाव चूक लपवण्याकडे असतो; पण समष्टीत चूक सांगितल्याने पापक्षालन होते, मनाला हलकेपणा जाणवतो. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूला ठेच बसून आपले मूळ रूप सर्वांसमोर येते. पुन्हा ती चूक परत करतांना मन कचरते.

परम पूज्यांनी अंतरी लाविला व्यष्टी साधनेचा वेल । अन् सनातनचा वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ॥

त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष होऊनी पसरला जगांतरी ।
वटवृक्ष बहरला चैतन्याच्या फुलांनी ।
त्याचा परिमल दरवळला त्रिभुवनी ॥

‘‘साधक-फूल’ मला प्रिय’’, असे परम पूज्य (टीप १) तुम्ही का हो म्हणता ।

परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करवून घेऊन सनातनच्या बागेतील त्यांचे आवडते ‘साधक-फूल’ केले आहे. याविषयीचे कृतज्ञतारूपी पुष्प साक्षात् विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी वहात आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी आढाव्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर ते स्वतः आणि त्यांची खोली यांविषयी जाणवलेली सूत्रे

‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’ आणि ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील  स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी ।

सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥

साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.