(म्हणे) ‘पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी व्यासपिठावरून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा द्यावी !’ – आमदार इरफान अन्सारी
‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !
‘मी ‘जय बजरंगबली’च्या घोषणा देत असतो’, असाही अन्सारी यांचा दावा !
मी राजकीय नेता नाही आणि मी कुणाला पाठिंबाही देत नाही. हिंदु राष्ट्र आम्हाला कागदावर नाही, तर हृदयामध्ये हवे आहे. त्यामुळे आपली संस्कृती सुरक्षित राहील.
धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत आहेत, मंदिरांची तोडफोड करत आहेत, तेव्हा तेजप्रताप यादव तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा वसई-विरार येथे १८ आणि १९ मार्च या दिवशी एक कार्यक्रम होत आहे. त्यांनी आपले साधू, संत आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अवमान करणारे विधान करून लाखो वारकर्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
४ वर्षांपूर्वी पतीने केली होती आत्महत्या; मात्र पत्नीला संशय हत्येचा !
गूढ उलगडेपर्यंत केस न धुण्याची केली आहे प्रतिज्ञा !
येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !