शिक्षकांना विचारा की, तुम्हाला शाळा भारतात चालवायची आहे कि वेस्ट इंडिजमध्ये ? – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची चेतावणी
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !
वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमान आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटून त्यांची मूळ नावे परत ठेवली आहेत. त्यामुळे मुरादाबादचे नाव पालटले जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !
प.पू. गोविंददेव गिरि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे भारत त्रेतायुगात जगत आहे. आता भारत हिंदु राष्ट्र होईल हे निश्चित !
राज्य सरकारच्या अधिकार्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.
हिंदु राष्ट्र, ब्राह्मण यांच्याविषयी पोटशूळ उठणारे प्रा. शाम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘सनातनी आणि भारतीय असाल, तर या पाश्चात्त्य विकृतीवर बहिष्कार घाला’, असेही केले आवाहन !
बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ई-मेल पाठवून पंडित धीरेंद्रकृष्ण त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
तालुक्यातील वेरूळसह खुलताबाद येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुति यांचे दर्शन घेत मंत्रोच्चारात अभिषेक केला.