भारत सरकारने माझे दुहेरी नागरिकत्व कार्ड रहित केले ! – हिंदुद्वेषी कन्नड अभिनेत्याचा दावा

कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती.

(म्हणे) ‘पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी अतिक आणि अश्रफ यांची हत्या केली !’ – बहरीनच्या संसदेत उपस्थित सूत्र

भारताच्या अतंर्गत घटनांमध्ये बहरीनने नाक खुपसू नये, असे भारत सरकारने बहरीनला खडसावले पाहिजे !

(म्हणे) ‘बौद्ध मंदिर तोडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !’ – कर्नाटकातील अभिनेते चेतन

साम्यवाद्यांनी लिहिलेल्या खोट्या इतिहासाचे वाचन करून भ्रमित झालेले अभिनेते चेतन ! हिंदु राजांना ‘आक्रमणकर्ते’ रंगवून हिंदूंचा गौरवशाली इतिहास नाकारणारे चेतन यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा पोलिसांना ट्वीट करून दिली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन ही केले.

(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

(म्हणे) ‘मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे !’ – मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे ब्राह्मणद्वेषी विधान !

मंदिरांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असतांना अशा स्वरूपाचे वक्तव्य करून जातीयद्वेषी खेडेकर हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे दुष्कृत्य करत आहेत ! ते चर्च आणि मशिदी यांच्या राष्ट्रीयीकरणाबद्दल का बोलत नाहीत ?

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळेत खलिस्तानी अमृतपाल खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस करतो !’ – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला मोठे करण्याचे राष्ट्रघातकी काम काँग्रेसने केले होते. गहलोत या माध्यमातून एकप्रकारे अमृतपालच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत !

(म्हणे) ‘रामनवमीच्या मिरवणुकांच्या वेळी मुसलमानबहुल भागात आक्रमण कराल, तर कारवाई करीन !’ – ममता बॅनर्जी

सातत्याने धर्मांधांना पाठीशी घालून हिंदूंना वार्‍यावर सोडणार्‍या मुख्यमंत्री बंगालमधील हिंदूंना लाभणे, हे हिंदूंचे दुर्दैव होय. हे रोखण्यासाठी हिंदूंनी तृणमूल काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! 

(म्हणे) ‘बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील !’ – बांगलादेशी मौलानाला पडले दिवास्वप्न !

अशा धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने बांगलादेशच्या शेख हसीना सरकारला बाध्य केले पाहिजे !

देशातील ९० टक्के मुसलमान धर्मांतरित !

जर असे आहे, तर कुणी त्यांना परत त्यांच्या मूळ धर्मात, म्हणजे हिंदु धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा कुणी स्वच्छेने परत येत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ?