गया येथे नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवले !
गेल्या ६ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद अद्यापही संपवू न शकणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
गेल्या ६ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद अद्यापही संपवू न शकणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतांना अशा धमक्या येण्याची शक्यता मी आधीच गृहित धरली होती. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना मी स्वतः भीक घालत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील असून विकास हेच नक्षलवाद समाप्तीचे प्रमुख लक्षण आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना आता ते समजून चुकले आहे
जुलै २०२० मध्ये तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अन्वेषण यंत्रणेने केलेले सर्व आरोप तेलतुंबडे यांनी फेटाळले आहेत.
जिल्ह्यातील अहेरी पोलीस उपविभागाच्या अंतर्गत येणार्या पेरमिली क्षेत्रात गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे विशेष अभियान राबवण्यात आले. पथकाच्या सैनिकांनी पेरमिली अरुण्य परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवले. त्या वेळी रात्री पहारा देत असतांना नक्षलवाद्यांचा पेरमिली दलम्चा सदस्य मंगरू मडावी याला….
कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !
नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे.
आतंकवादाला जेथून शिक्षण मिळते त्यावर आघात केला पाहिजे. अशी कुठली विचारसरणी आहे, हे उघड करून त्याविरोधात देशात चर्चा घडवून आणली पाहिजे, हे तरी सरकारने पुढील एक वर्षांत करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्यावर जाणार आहेत.
येथील गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारे आधुनिक वैद्य डॉ. शाह (वय ७५ वर्षे) यांना पत्र पाठवून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका बुरख्यातील नक्षलवादी महिलेला अटक केली आहे.