शहरी नक्षलवादी स्टेन स्वामी यांचे निधन

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै या दिवशी दुपारी निधन झाले.

शहरी नक्षलवाद्यांविषयीचे प्रेम कि त्याच्या आडून भारतद्वेष ?

न्यायव्यवस्थेला आव्हान देणार्‍या देशविरोधी शक्तींना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि न्यायालय यांनी भीक घालू नये !

सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

नक्षलवाद्यांनी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे ! – छत्रपती संभाजीराजे भोसले,  खासदार, भाजप 

शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल, तर नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.

नक्षलवाद्यांकडून मराठा आंदोलकांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. त्यामुळे नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

गडचिरोली येथे १३ नक्षलवाद्यांना ठार करणार्‍या ‘सी-६०’ पोलिसांचे जल्लोषात स्वागत !

पैदी अरण्य परिसरात २१ मे या दिवशी पोलिसांच्या ‘सी-६०’ दलाने चकमकीत कसनसुर दलमच्या १३ जहाल नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये ६ पुरुष आणि ७ महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता.

गडचिरोली येथे १३ नक्षलवादी ठार !

नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

पूर्वी गौरीअम्मा आता शैलजा !

‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते’, असे सांगणारे साम्यवादी स्वपक्षातील होतकरू स्त्री राजकारण्यांचे पाय कशा प्रकारे खेचतात ? याचे हे उत्तम उदाहरण होय. अशांनी हिंदूंना स्त्रीवाद शिकवण्याचे दुःसाहस करू नये !

गडचिरोली येथे चकमकीत पोलिसांकडून २ नक्षलवादी ठार

जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात २८ एप्रिलच्या पहाटे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी ५ वाहनांची जाळपोळ करत कापडी फलक लावले !

मागील १ मासापासून परिसरात ‘पंतप्रधान ग्रामसडक योजने’च्या अंतर्गत मेडपल्ली ते तुमीरकसा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम चालू होते. त्यामुळे कामावर असलेली वाहने मेडपल्ली या गावात ठेवण्यात आली होती. याच वाहनांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले आणि सर्व वाहने पेटवली.