जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे
ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.
ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने एका प्रकरणात पोर्तुगालचे नागरिकत्व असलेल्या आणि पोर्तुगीज वंशाच्या महिलेने गोव्यातील पुरुषाशी विवाह केला असला, तरी महिलेला नवर्याच्या वारसा हक्कात कोणताही अधिकार मिळणार नाही, असा आदेश दिला आहे.
सांगली, कोल्हापूर यांसह कर्नाटक आणि तमिळनाडू येथे नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, स्फोटक घटनाही या काळात घडू शकतात.
एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप.
एकापेक्षा अधिक पत्नी करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही.’ पत्नींची संख्या मर्यादित करण्याचा कायदा धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही.
प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू, शारदापिठाचे शंकराचार्य आणि कर्णावती येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे दिलीप दासजी यांनी या भित्तीचित्रांना विरोध दर्शवला.
अमर सिंह याला तस्करीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या भ्रमणभाष संचाची तपासणी केल्यानंतर तो आय.एस्.आय.ला माहिती पुरवत असल्याचे उघड झाले.
अलीमा अख्तर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या मौलवीशी विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे त्यांनी सोडले.
कार्ती चिदंबरम् म्हणजे हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे संधीसाधू ! ‘असे वैचारिक धर्मांतर झालेल्यांपासूनच हिंदु धर्माला खरा धोका आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?
श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा ट्रस्टचे गोपेश्वर चतुर्वेदी म्हणाले की, शोभायात्रेसाठी जगभरातून फुले मागवली आहेत. मथुरेचे १२ मार्ग, १८ चौक आणि घाट सजवण्यात आले आहेत.