
भोपाळ (मध्यप्रदेश) – एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप. कुलदेवीचे नामस्मरण केल्याने आपल्या मनातील अनावश्यक विचार न्यून होतात, तसेच आपल्याला देवीचा आशीर्वादही मिळतो. एकाग्रतेने अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी नामजप लाभदायी ठरते, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले. येथील ‘नीतू मेहतानी स्मृती वाचनालया’त ‘तणावमुक्त आणि यशस्वी जीवन’ या विषयावर ते युवक-युवतींना मार्गदर्शन करत होते. ग्रंथालयाचे सचिव श्री. कन्हैयालाल मोटवानी यांच्या प्रयत्नांमुळे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !