अलाहाबाद उच्च न्यायालयाने महिला पोलिसावरील आक्रमणाची स्वतःहून नोंद घेत रात्री केली सुनावणी !  

अशी संवेदनशीलता आणि तत्परता जनतेला अपेक्षित आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

कानपूर येथे हिंदु तरुणाने धर्मांतर करून मुसलमान मुलीशी केला विवाह !

मुसलमान तरुणाने अल्‍पवयीन मुसलमान मुलीशी विवाह करण्‍यासाठी धर्मांतर केले. या संदर्भात एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला असून यात ते दोघे विवाह करत असल्‍याचे दिसत आहे.

(म्‍हणे) ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्‍हणीन !’ – उदयनिधी स्‍टॅलिन

सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्‍यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्‍या लाखो वर्षांच्‍या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्‍टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्‍यांनी जनतेला विस्‍तृतपणे सांगायला पाहिजे !

उदयनिधी यांच्यावर कारवाई करा ! – ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली

(म्हणे) ‘जी-२० परिषदेच्या वेळी काश्मिरी लोकांनी देहलीवर आक्रमण करावे !’-खलिस्तानी आतंकवादी पन्नू

खलिस्तान्यांना धडा न शिकवल्यामुळे ते अधिकाधिक उद्दाम होऊन अशा प्रकारे चिथावण्या देत आहेत. त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी कृती सरकारने करणे अपेक्षित !

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.

मुंगेर (बिहार) येथे मुसलमानांच्या मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासाने १८ मंदिरे आणि ८ पुतळे यांना पुरवले संरक्षण !

हिंदूंच्या मंदिराना संरक्षण पुरवण्याची मुसलमान मागणी का करतात ? याचे उत्तर मुसलमान आणि बिहार पोलीस यांनी दिली पाहिजे !

मुसलमान तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या !

लव्ह जिहादपासून वाचण्यासाठी प्रत्येक हिंदु मुलगी आणि महिला यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

ओडिशामध्ये पाऊस आणि वीज पडून १२ जणांचा मृत्यू

हवामान खात्याने पुढील ४ दिवस राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. वीज कोसळल्याने ८ गुरांचाही मृत्यू झाला आहे.