३१ वर्षांपूर्वी धाडीच्या नावाखाली अन्याय आणि बलात्कार करणार्‍या तमिळनाडूतील २१५ अधिकार्‍यांना शिक्षा

अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !

मोतिहारी (बिहार) येथे गणपति विसर्जनाच्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी आम्ल फेकले !

हिंदूंच्या शोभायात्रांवर अशा प्रकारे सातत्याने आक्रमणे होत असणे, हे ‘हा देश मुसलमानांसाठी नव्हे, तर हिंदूंसाठीच असुरक्षित झाला आहे’, हे दर्शवतात !

राजधानी देहलीत इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती !

इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) अनेक ठिकाणी छापे घातले जात आहेत.

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !

गोवा : देवीची मूर्ती स्थापन करणार्‍या दोघांना अटकपूर्व जामीन संमत

वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या फेरीत सहभागी धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर केली दगडफेक !

केवळ इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेशच नाही, तर हिंदूबहुल भारतातील हिंदूही असुरक्षित आहेत, हेच वारंवार घडणार्‍या आक्रमणांच्या अशा घटनांतून लक्षात येते.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘श्रीराम जन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट’चे महासचिव चंपत राय यांची सदिच्‍छा भेट !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्रीराम जन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट’चे महासचिव श्री. चंपत राय यांची सदिच्‍छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. चंपत राय यांचा शाल आणि भेटवस्‍तू देऊन सन्‍मान करण्‍यात आला.

संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगितले !

हिंदु असल्यावरून शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना त्याला मारहाण करण्यास सांगितले. अशा मानसिकतेच्या शिक्षिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असणार, याची कल्पना येते !

झाशी (उत्तरप्रदेश) येथील नवोदय विद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण !

काश्मीरमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना तेथील मुसलमान विद्यार्थ्यांकडून मारहाण होते, हे काश्मीरमध्ये जिहादी मानसिकता कशी भिनलेली आहे, हे स्पष्ट होते ! यामुळेच काश्मीरमधील आतंकवाद अद्याप नष्ट होऊ शकलेला नाही !

मणीपूर येथे आंदोलकांचे राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर आक्रमण !

राज्यातील हिंसाचार समाप्त करण्यासाठी मूलगामी उपाय न काढल्यानेच हिंसाचार पुन:पुन्हा डोके वर काढत आहे, हेच अशा घटनांतून म्हणता येईल !