२३ वर्षांनंतर निकाल देणे, हे न्याययंत्रणेला लज्जास्पद !

‘गोध्रा घटनेनंतर गुजरातमधील वडोदरा गावात झालेल्या दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ६ हिंदूंना निर्दोष मुक्त केले. याविषयीच्या निकालात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि मनोज मिश्रा यांच्या….

देवऋण, ऋषिऋण आिण पितृऋण योग्य रितीने फिटण्याचे महत्त्व !

सर्व लौकिकापासून वृत्तीने तरी वेगळे व्हावे, वृत्तीने संन्यास स्वीकारण्याचा प्रयत्न करावा; पण या गोष्टीस धर्मशास्त्राने एक विलक्षण अट घातली आहे.

सध्याच्या काळातील मनुष्य स्वभाव !

‘कर्म करीन, तर त्याचे फळही घेईन’, असे म्हणणे निदान प्रकृतीला धरून प्रामाणिकपणाचे तरी आहे; पण मनुष्य स्वभाव इथेच थांबत नाही. त्याचा स्वार्थ इतका मर्यादित रहात नाही.

युरोपियन संस्थांकडून प्रसिद्ध केल्या जाणार्‍या अहवालांचा हास्यास्पद आणि पक्षपातीपणा !

पश्चिमी संस्थांकडून प्रसिद्ध केल्या जाणार्‍या हास्यास्पद आणि पक्षपाती अहवालाचा आणखी एक नमुना पहा. २० मार्च या दिवशी ‘जगातील सर्वांत आनंदी देशां’विषयीचा ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५’ हा अहवाल प्रकाशित झाला.

धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारे ग्रंथ !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्याचे उपाय कोणकोणते आहेत ? धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाचा विधी कसा करावा ? 

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा !

दिनांक : २२ मार्च २०२५, स्थळ : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माटुंगा (प.). मुंबई
प्रदर्शन वेळ : सायंकाळी ५ वाजता, कार्यक्रम वेळ : सायंकाळी ६ वाजता

राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक परंपरा जतन करत संस्कार देणारे पत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

मानवाचे भौतिक जीवन म्हणजे सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अंग आहे. हे लक्षात घेऊन दैनिक त्या दृष्टीने कार्य करणारे हिंदु समाजाला परमार्थिक जीवनासाठी मार्गदर्शन करणारे आणि साधना पटवून देणारे एकमेव वृत्तपत्र भारतात असेल !  

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे ज्ञानात भर पडते ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई उच्च न्यायालय

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आध्यात्मिकदृष्ट्या सर्व प्रकारचे आचार-विचार वाचावयास मिळतात. हिंदु धर्म, आयुर्वेद, राष्ट्र-धर्म, अध्यात्म आदी अनेक विषयांवर तज्ञ आणि जाणकार मंडळी यांचे लेख वाचून ज्ञानात भर पडते.

हिंदूंना जागृत करण्याचे मोलाचे कार्य सनातन प्रभात करत आहे.

सद्यस्थितीत हिंदूंना त्यांच्या मूळ संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. हिंदु विभागलेला आहे. तो जागृत होणे आवश्यक आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदूंना जागृत करण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे.

जरासंधाचे उदात्तीकरण भोवणार का ?

योगेश्वर भगवान गोपालकृष्ण यांचा परमशत्रू ज्याला भीमाने मल्ल युद्धात ठार मारले होते, दुष्ट दुराचारी कंसाचा सासरा, १०० राजांचा बळी देण्याची सिद्धता करणारा अत्यंत क्रौर्याने वागणारा असा जरासंध !