Kazakhstan Hijab Ban : मुसलमानबहुल असतांनाही कझाकिस्तानमध्ये शाळांमध्ये हिजाबवर आहे बंदी !
स्वतः इस्लामचे अधिक पालनकर्ते असल्याचे समजणार्या भारतातील धर्मांध मुसलमानांना ही चपराकच आहे !
स्वतः इस्लामचे अधिक पालनकर्ते असल्याचे समजणार्या भारतातील धर्मांध मुसलमानांना ही चपराकच आहे !
भारताच्या कूटनीतीचा विजय ! कथित हेरगिरीच्या आरोपावरून ठोठावण्यात आली होती फाशीची शिक्षा ! भारताने असाच प्रयत्न पाकिस्तानने अटक केलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठीही करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !
बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.
सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या ओमानमधील दुक्म बंदरात भारताला थेट प्रवेश देण्यास ओमान सरकारने अनुमती दिली आहे. यामुळे भारताला पर्शियन गल्फमधून व्यापार करणे सुलभ जाईल, अशी अपेक्षा आहे.
भारतद्वेष्ट्या चीनची बाजू घेऊन राष्ट्रपती महंमद मोइज्जू त्यांच्या देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत. मालदीवचा याद्वारे आत्मघात होणार आहे, हे येणारा काळ त्यांना दाखवून देणार, यात शंका नाही !
मला आशा आहे की, भारत आणि मालदीव यांच्यातील शतकानुशतके जुनी मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल. मी भारत सरकार आणि नागरिक यांच्यासाठी शांतता आणि विकास यांसाठी शुभेच्छा देतो.
हिंदूंच्या धार्मिक स्थळांना गेल्या ५०० वर्षांत मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि आजही पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये तेच केले जात आहे. त्याविषयी या इस्लामी संघटनेने तोंड उघडले पाहिजे !
भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण
भारताचे समर्थन करणार्या मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाने राजधानीत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. देशातील विरोधी पक्ष असलेल्या एम्.डी.पी.चे उमेदवार एडम अजीम मालेचे नवे महापौर असतील.
‘चीनच्या समर्थनावरून मालदीवचा भारताला धमकी देण्याचा प्रकार म्हणजे आत्मघात होय’, हे भारताने कृतीतून त्याला दाखवून दिले पाहिजे. असे केल्याविना चीनला योग्य संदेश जाणार नाही !