(म्हणे) ‘देशामध्ये हिंदूकरणाची प्रक्रिया वाढली !’ – भाषातज्ञ डॉ. गणेश देवी

मुसलमान आणि इतर अल्पसंख्यांकांचे राजकीय स्थान अल्प करण्यात आले असल्यामुळे समाजाची हिंदूकरणाची प्रक्रिया वाढली आहे, असे फुत्कार भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी काढले

कुराणमधील आयते आणि सत्य-असत्याचा न्यायालयीन लढा !

रिझवी यांच्या म्हणण्यानुसार अन्य धर्मियांविरुद्ध आतंकवादाला प्रोत्साहन देणारे हे २६ आयते हटवणे आवश्यक आहेत. ही वचने किंवा आयते अल्लाच्या नाहीत. प्रेषित महंमद यांच्या नंतर क्रमशः गादीवर बसलेले हजरत अबू बकर, हजरत उमर आणि हजरत उस्मान यांच्या काळात हे आयते कुराणमध्ये घुसवण्यात आले…..

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !

भारत घुसखोरांची राजधानी नाही !  

भारत जगातील घुसखोरांची राजधानी नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार कायद्यानुसार आपले काम करत आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नमूद केले.

हिंदू मुसलमानांकडून धर्माभिमान शिकतील का ?

ब्रिटनच्या बॅटले ग्रामर स्कूलमध्ये शार्ली हेब्दो या मासिकात प्रसिद्ध झालेले महंमद पैगंबर यांचे चित्र असलेला अंक शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याने मुसलमानांनी निदर्शने केली. यामुळे मुख्याध्यापकांनी क्षमा मागत शिक्षकाला निलंबित केले.

मुसलमानांच्या विरोधानंतर ब्रिटनमधील शाळेत महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणारा शिक्षक निलंबित !

मुसलमान त्यांच्या धार्मिक भावनांविषयी सतर्क असतात आणि त्वरित त्याचा अवमान करणार्‍यांचा विरोध करतात, तर बहुतांश जन्महिंदु अशा घटनांविषयी निष्क्रीय असतात आणि त्यांच्यात धर्माभिमानही नसतो !

(म्हणे) ‘भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, ४ नवीन पाकिस्तान बनतील !’

केंद्र सरकारने तात्काळ केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमांतून शेख आलम यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबावे, असेच हिंदूंना वाटते ! आलम यांच्या या विचारांच्या मागे कोणते षड्यंत्र आहे का, याचाही शोध घ्यावा.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायद्याला आव्हान देणार्‍या याचिकेच्या विरोधात मशिदीच्या संरक्षकाकडून याचिका

मोगल आक्रमकांनी देशातील हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर अतिक्रमण करून त्यांची तोडफोड करून त्यावर नियंत्रण मिळवले आहे. धर्मांधांना अशा मंदिरांवरील नियंत्रण सोडावे लागणार असल्याने अशा प्रकारचा विरोध होत आहे.

हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ असलेल्या ज्वालामुखी मंदिरामध्ये मुसलमान अधिकार्‍यांची नियुक्ती ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

३० डिसेंबर २००७ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. तिने जर या शक्तीपीठात अहिंदूंची नियुक्ती केली असेल, तर हिंदूंनी आणि आताच्या भाजप सरकारने तिला जाब विचारणे आवश्यक !

बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे आणि मंदिरे यांवर आक्रमणासाठी चिथावणी देणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक !