उमेश कोल्हे हत्या प्रकरणात विदेशी शक्ती आहे का ? याची चौकशी होणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !
हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !
हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आणि अभिवचन रजेवर (फर्लोवर) बाहेर पडलेला बंदीवान रवि म्हेत्रे फरार झाला आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून धारावी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
अशांना फाशीचीच शिक्षा योग्य होती, असेच जनतेला वाटते !
घरात गरम होत असल्याने पंकज मंदिरात येऊन झोपले असतांना काही अज्ञतांनी त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.
जिहादी कारवायांत उच्च विद्याविभूषित अधिवक्त्यांचा सहभागी पहता ‘मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणल्यासच गुन्हेगारीतील त्यांचे वाढते प्रमाण न्यून होऊ शकते’, असा युक्तीवाद करणार्यांना आता काय म्हणायचे आहे ?
अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी या निवेदनात केली.
‘हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व कुणाकडे आहे ?’ हे दायित्व केंद्रातील सरकार उचलणार का ? उचलणार असेल, तर कधी उचलणार ? हिंदूंचे रक्षण करण्यापासून त्यांना कुणी अडवले आहे ? ‘आम्हाला कुणीच वाली नाही. आमचे रक्षण आम्हीच करायला हवे’, असे हिंदूंना वाटून त्यांनी कायदा हातात घेतला, तर त्याला उत्तरदायी कोण ?
‘दावत-ए-इस्लामी’चे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही, असे वक्तव्य या संघटनेचे कराची येथील मुख्यालयातील वरिष्ठ मौलाना महमूद कादरी यांनी केले. कन्हैयालाल यांच्या हत्येच्या मागे ही संघटना आहे, अशी माहिती पुढे येत आहे.
कन्हैयालाल यांच्या हत्येमध्ये रियाज अन्सारी आणि महंमद गौस यांच्यासह त्यांचे आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना अन्वेषणामध्ये मिळाली आहे.