जिहादी मानसिकतेच्या विरोधात जळगाव येथे भव्य मोर्चा !
उदयपूर येथील कन्हैयालाल, अमरावती येथील उमेश कोल्हे, राजस्थान येथील महिला पोलीस यांची हत्या या सर्व जिहादी मानसिकतेतून घडलेल्या घटना आहेत.
उदयपूर येथील कन्हैयालाल, अमरावती येथील उमेश कोल्हे, राजस्थान येथील महिला पोलीस यांची हत्या या सर्व जिहादी मानसिकतेतून घडलेल्या घटना आहेत.
अमेरिकेच्या आयोवा राज्यात एका ६ वर्षांच्या मुलीची तिच्या आई-वडिलांसह गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
अनेक हत्यांचे सत्रच भारतामध्ये चालू झालेे आहे. याद्वारे जो इस्लामी आतंकवाद पसरवण्याचे कार्य चालू आहे, तो थांबवण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने आता अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तसेच राज्यातील धर्मांध खाण माफियांची पाळेमुळे खणून काढून ती नष्ट केली पाहिजेत !
गोवा विधानसभा अधिवेशन पणजी, २० जुलै (वार्ता.) – राज्यात वर्ष २०१७ पासून वर्ष २०२२ (जून २०२२ पर्यंत) पर्यंत बलात्कार, हत्या, अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि सायबर गुन्हे आदींमध्ये घट झालेली नाही. विधानसभेत सरकारने दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील गुन्ह्यांसंबंधी तालुकावार, तसेच हळदोणाचे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, बाणावलीचे आपचे आमदार … Read more
‘सीआयए’चे माजी अधिकारी रॉबर्ट क्राउले यांच्या कबूलीजबाबांवर आधारित या पुस्तकात ‘भाभा आणि शास्त्री यांची हत्या करण्यात आली होती’, असे सांगण्यात आले आहे.
हिंदूंना अजमेर दर्ग्याच्या सेवकर्यांची खरी ओळख लक्षात आल्यामुळे त्यांनी दर्ग्यामध्ये जाणे बंद करण्यास चालू केले आहे. आता यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे ! तसेच इतरत्रच्या हिंदूंनीही याचा विचार केला पाहिजे !
यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !
कविता हिला संपत्तीमध्ये वाटा देण्यात न आल्याने ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. परवेझ याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता.
उर्दू भाषा न आल्याने एखाद्या हिंदूची हत्या करण्यात येणे, यासाठी हा भारत आहे कि पाकिस्तान ? पोलिसांनी संबंधित धर्मांधांना फाशी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !