
नवी देहली – गेल्या वर्षी झारखंडच्या रांची येथे एका न्यायाधिशाच्या हत्येवरून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले. रिक्शाचालक राहुल वर्मा आणि लखन वर्मा अशी दोघांची नावे आहेत.
धनबाद के जज उत्तम आनंद की हत्या के मामले में सीबीआई की विशेष अदालत ने फैसला सुरक्षित रख लिया है.#Jharkhand https://t.co/vM9FsS9siW
— AajTak (@aajtak) July 28, 2022
गेल्या वर्षी २८ जुलैला अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम आनंद हे सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असता एका रिक्शाने त्यांना मागून धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला. आनंद हे माफियांशी संबंधित अनेक प्रकरणे हाताळत होते. ते स्थानिक आमदाराचा साहाय्यक सहभागी असलेल्या एका हत्येच्या प्रकरणाची सुनावणीही करत होते. (हत्या करणार्यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी ! – संपादक)
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’