अग्नीशमन यंत्रणा सुरळीत चालू असल्याचा अहवाल आता ‘ऑनलाईन’ !
मुंबईत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रत्येकी सहा मासांनी अग्नीशमन लेखा परीक्षण अहवाल (फायर ऑडिट रिपोर्ट) ‘ऑफलाईन’ सादर करावा लागत होता.
मुंबईत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रत्येकी सहा मासांनी अग्नीशमन लेखा परीक्षण अहवाल (फायर ऑडिट रिपोर्ट) ‘ऑफलाईन’ सादर करावा लागत होता.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत. यामध्ये कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना दिली.
मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे, तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर रमजान ईदच्या दिवशी नमाजपठणासाठी अनुमती दिली होती; मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने अनुमती रहित केली.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यानुसार तंतोतंत प्रयत्न केल्यास आपण सर्वांतून मुक्त होऊ शकतो. अगदी सर्वसामान्य जीवसुद्धा पुढच्या स्तराचे अनुभवू शकतो.
अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली.
बहुसंख्य असूनही धर्मांधांमुळे हिंदूंना असे निर्बंध सहन करावे लागणे, ही लोकशाहीच थट्टाच होय. मुसलमान बहुसंख्य असलेल्या जगातील एकातरी देशात त्यांच्यावर असे निर्बंध लादले जातील का ?
राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला.
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून करण्यात येणार्या हिंदु युवतींच्या हत्यांविषयी पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी गप्प का ?
मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असतांना लोकप्रतिनिधींकडून मशिदींना संरक्षण देणे, हा न्यायालयाचा अवमानच नव्हे का ?