अग्नीशमन यंत्रणा सुरळीत चालू असल्याचा अहवाल आता ‘ऑनलाईन’ !

मुंबईत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रत्येकी सहा मासांनी अग्नीशमन लेखा परीक्षण अहवाल (फायर ऑडिट रिपोर्ट) ‘ऑफलाईन’ सादर करावा लागत होता.

कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत. यामध्ये कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना दिली.

मनसेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक !

मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे, तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या मैदानावर नमाजपठणासाठीची अनुमती रहित !

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर रमजान ईदच्या दिवशी नमाजपठणासाठी अनुमती दिली होती; मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने अनुमती रहित केली.

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ किती टक्के करतो, याचा अभ्यास होणे महत्त्वाचे ! – सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यानुसार तंतोतंत प्रयत्न केल्यास आपण सर्वांतून मुक्त होऊ शकतो. अगदी सर्वसामान्य जीवसुद्धा पुढच्या स्तराचे अनुभवू शकतो.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट ! – राज्य गुप्तचर विभाग, महाराष्ट्र

अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली.

ठाणे येथे धार्मिक स्थळापासून २०० मीटर अंतरापर्यंत ध्वनीवर्धक लावणे, तसेच मिरवणुका आणि घोषणा यांवर बंदी !

बहुसंख्य असूनही धर्मांधांमुळे हिंदूंना असे निर्बंध सहन करावे लागणे, ही लोकशाहीच थट्टाच होय. मुसलमान बहुसंख्य असलेल्या जगातील एकातरी देशात त्यांच्यावर असे निर्बंध लादले जातील का ?

राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा (जिल्हा सांगली) प्रथमवर्ग न्यायालयाचा अटक वॉरंट !

राज ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पुकारला.

हिंदु प्रेयसीची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून करण्यात येणार्‍या हिंदु युवतींच्या हत्यांविषयी पुरोगामी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी गप्प का ?

(म्हणे) ‘बळजोरीने भोंगे काढल्यास आम्ही मशिदींना संरक्षण देऊ !’ – रामदास आठवले

मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असतांना  लोकप्रतिनिधींकडून मशिदींना संरक्षण देणे, हा न्यायालयाचा अवमानच नव्हे का ?