
मुंबई – अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली. भोंग्यांच्या पार्श्वभूमीवर ३ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्या वेळी ही माहिती त्यांना देण्यात आली. या बैठकीनंतर सुव्यवस्था राखण्याविषयी करावयाच्या उपाययोजनांविषयी गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !